गुलजारांचे बावनकशी त्रिवेणीकाव्य,त्याची नजाकत याचे शान्ताबाईंची मराठीत उतरवलेले अपूर्व शब्दशिल्प."त्रिवेणी'' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध. कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही. ही त्यांची कवितेला देणगीच! या अल्पाक्षरी कवितेत पहिल्या दोन कवितापंक्तींचाच गंगायमुनेप्रमाणे संगम होऊन कविता पूर्ण होते. मात्र या दोन प्रवाहांखालून जी सरस्वती गुप्तपणे वाहते. ती ते अधोरेखित करतात, तिसर्या काव्यपंक्तीने. गुलजारांच्या कवितेतून प्रामुख्यानं भिडते ती त्यांच्या अंतरातील "खामोशी''. या "खामोशी''चं अंगभूत सामर्थ्य असं, की ती त्यांच्या अनुभूतींतूनच पूर्णत्वानं व्यक्त होते; त्यांची कविता यामुळेच मिताक्षरी व तरल आहे. कधी ती प्रिय व्यक्तीच्या हरवण्यानं व्याकूळ असते, तर कधी सामाजिक विसंगतींची खंत करते. सोबत असतं समृद्ध आकलनातून येणारं भाष्य आणि जगण्यातलं निखळ सत्य!
ការដាក់ផ្កាយ និងមតិវាយតម្លៃ
4.5
ការវាយតម្លៃ 2
5
4
3
2
1
អំពីអ្នកនិពន្ធ
វាយតម្លៃសៀវភៅអេឡិចត្រូនិកនេះ
ប្រាប់យើងអំពីការយល់ឃើញរបស់អ្នក។
អានព័ត៌មាន
ទូរសព្ទឆ្លាតវៃ និងថេប្លេត
ដំឡើងកម្មវិធី Google Play Books សម្រាប់ Android និង iPad/iPhone ។ វាធ្វើសមកាលកម្មដោយស្វ័យប្រវត្តិជាមួយគណនីរបស់អ្នក និងអនុញ្ញាតឱ្យអ្នកអានពេលមានអ៊ីនធឺណិត ឬគ្មានអ៊ីនធឺណិតនៅគ្រប់ទីកន្លែង។
កុំព្យូទ័រយួរដៃ និងកុំព្យូទ័រ
អ្នកអាចស្ដាប់សៀវភៅជាសំឡេងដែលបានទិញនៅក្នុង Google Play ដោយប្រើកម្មវិធីរុករកតាមអ៊ីនធឺណិតក្នុងកុំព្យូទ័ររបស់អ្នក។