एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला...
अटळपणे भोगला गेलेला हा दुर्दैवी इतिहास ...
या काळात क्रमशः होत गेलेल्या राजकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक
अध:पतानाचा अंगावर काटा उभे करणारा, हादरवून सोडणारा, पदोपदी
अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा हा इतिहास...
या अध:पतानाची अटळ परिणती म्हणजे ... आणि पानिपत
इतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी मराठीतील पहिलीच समाज ऐतिहासीक कादंबरी !